३०० शब्दांचा निबंध :जीव गमावलेल्या भारताच्या भविष्याला, कायदा-सुव्यवस्थेला दिलेली श्रद्धांजली

“३00 शब्दांचा निबंध आणि १५ दिवस ट्राफिक पोलिसांसोबत काम” अशी जामिनाची अट पुणे बाल न्याय मंडळाने एका बेजबाबदार बिल्डरपुत्रासाठी घातली. जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली आणि कायदा-सुव्यवस्थेला धक्का देणाऱ्या या प्रकरणातून “भारतात खरंच कायद्यापुढे समानता आहे का?” हा प्रश्न उपस्थित होतो.