संत नामदेव

सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्त बोलों नये ।। प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटीं लावी तुका|| तुकाराम महाराजांसारख्या संतश्रेष्ठांनी व्यक्त केल्याप्रमाणे शतकोटी अभंग लेखनाची कल्पना सुचणारे संत नामदेव म्हणजे मराठीचे अनमोल रत्न. भारताच्या साहित्य आणि समाजजीवनामध्ये नवचैतन्य, आधुनिकता, सात्विकता आणि परखडपणे समाजजीवनावर भाष्य करण्याचे काम संतांनी वेगवेगळ्या कालखंडात केले. महाराष्ट्राच्या […]