लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आणि विश्लेषण

२०२४ च्या भारतीय लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक मुद्दे गाजले. पीएम मोदींची लोकप्रियता उच्चशिखरावर असूनही PLFS आणि CMIE च्या अहवालानुसार, वाढत्या बेरोजगारीच्या दरांमुळे सध्याच्या सरकारवर मतदारांचा रोष वाढला आहे. रोजगार निर्मिती, ग्रामीण आणि शहरी बेरोजगारी, परीक्षा, महागाई, अनेक आंदोलने आणि हिंसाचार यामुळे मतदारांत असंतोष वाढला. लोकप्रियतेनंतरही उत्तरप्रदेशात विस्मयजनक निकाल का आला? महाराष्ट्रात राजकीय गणित नक्की कुठे बदललं ? आणि कोणते मुद्दे अप्रत्यक्षरीत्या मतदानावर परिणाम करणारे ठरले जाणून घेऊया.