संत नामदेव

सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्त बोलों नये ।। प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटीं लावी तुका|| तुकाराम महाराजांसारख्या संतश्रेष्ठांनी व्यक्त केल्याप्रमाणे शतकोटी अभंग लेखनाची कल्पना सुचणारे संत नामदेव म्हणजे मराठीचे अनमोल रत्न. भारताच्या साहित्य आणि समाजजीवनामध्ये नवचैतन्य, आधुनिकता, सात्विकता आणि परखडपणे समाजजीवनावर भाष्य करण्याचे काम संतांनी वेगवेगळ्या कालखंडात केले. महाराष्ट्राच्या […]
आषाढ वारी – सातशे वर्षांची अखंड परंपरा !

“वैकुंठ ते घर | सांडूनिया निरंतर ||१|| तो हा पुंडलिक द्वारी | उभा कर कटावरी ||२|| क्षीरसागरींची मूर्ती | तो हा रुक्मिणीचा पती ||३|| नये योगियांचे ध्यानी | छंदे नाचतो कीर्तनी ||४|| नामा म्हणे आला | सर्व परिवार आणिला ||५||” आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा. वारीच्या या आनंद सोहळ्याचे एक […]
बाई नावाचा माणूस

Written in April , 2017 पिता रक्षति कौमारे, भर्ता रक्षति यौवने। रक्षन्ति स्थविरे पुत्रा, न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति। म्हणजे ‘बालवयात वडील सांभाळतात, तरुणपणी पती, आणि वृद्धावस्थेत पुत्राने रक्षण करावे; तिला एकट्याने सोडणे योग्य नाही’, असे कुणीही न पाहिलेला मनू त्याच्या मनुस्मृती मध्ये म्हणून गेला आणि स्त्रीचे माणूस म्हणून असणारे अस्तित्वच संपले. तिचा स्वतःचे वैयक्तिक जीवन […]